Skip to main content

अचानक हार्ट अटॅक आला तर?

👉 _*अचानक हार्ट अटॅक आला तर?*_
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
हार्ट अटॅक एक मोठा आजार आहे जो कुठली चाहूल न देता अचानक पुढे उभा राहतो. याचा झटका कधीही आणि कुणालाही येऊ शकतो. जर पेशंट घरात एकटा असेल आणि हार्ट अटॅक आला तर त्याला कोणाचीच मदत मिळू शकत नाही. अशावेळी पेशंटने समजदारपणा आणि पेशंस बाळगायला हवे, ज्यामुळे त्याचे प्राण वाचू शकतात. यासोबतच हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत काही टिप्स फॉलो करणं गरजेचं असतं. नेमक्या काय टिप्स फॉलो कराव्यात याविषयी जाणून घेऊयात...

👉 अशी वेळ आलीच तर आपल्या आजूबाजूला कुणी असेल तर त्याला बोलवा किंवा आपणच डॉक्टरला फोन करून त्यांना याबाबत कळवा.

👉 मग हळूहळू पण दीर्घ श्वास घ्यायचा. यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन वायू मिळेल. यानंतर अंगावरील कपडे थोडे सैल करा. यामुळे बेचैनी काही अंशी कमी होईल.

👉 डॉक्टर येईपर्यंत आपणच काहीतरी उपाय सुरू केले पाहिजेत. आपले पाय थोड्या उंच ठिकाणी ठेवा. यामुळे पायातील रक्तप्रवाह हृदयापर्यंत होऊन रक्तदाब नियंत्रणात राहील.

👉 हे सर्व झालं की मग जमिनीवर सरळ झोपून थोडा आराम करा. यावेळी अजिबात हालचाल करायची नाही.

👉 या काळात कितीही तहान लागली तरी पाणी किंवा एखादे सॉफ्टड्रिंक पिण्याची चूक मुळीच करू नका. कारण हृदयविकाराचा झटका आलेला असताना पाणी प्यायले तर उलटी येण्याचा संभव जास्त असतो.

👉 उलटी आल्यास एका अंगावर एका कुशीवर पडून उलटी करा. कारण यामुळे फुफ्फुसात उलटी भरणार नाही.

👉 हार्टअटॅक आला की काहीही खाऊ नका. जवळ सोरबिट्रेट गोळी नसेल तर अ‍ॅस्प्रीनची गोळी खाऊ शकता मात्र अ‍ॅस्प्रीनसोबत पाणी घेऊ नका. गोळी जीभेखाली ठेऊन चघळा.
*प्रसारणःराजयोग ग्रुप फड जि*

Comments

Popular posts from this blog

पायांच्या तळव्यांची आग होणे -

पायांच्या  तळव्यांची  आग  होणे  - - - - - कारणे  -- शरीरात  उष्णता  वाढणे,  आम्लपित्त  वाढणे,  पचनशक्ती  कमजोर  होणे,  मांसाहार  करणे,  पोट  साफ  नसणे.  जाग्रण  करणे.  इ. उपाय  -- १)  रात्री  झोपतेवेळी  पायांच्या  तळव्यांना  तुप  /  खोबरेल / तिळाचे  तेल   लावणे.  नंतर  काश्याच्या  वाटीने  घासणे.  तसेच  नाभीत  ( बेंबीत )  खोबरेल  तेल  घालणे. २)  नियमित  प्राणायाम  करा . सर्वच  आजार नष्ट  होतील. ३)  रोज  एक  चमचा  गुलकंद  खाणे . ४)  एक  कप  ताक  +  एक  चमचा  आवळापूड  +  थोडे  मीठ  मिक्स  करून  दोन  वेळा  पाच  दिवस  घेणे . ५)  सकाळी  एक / दोन  ग्लास  कोमट / गरम  पाणी  चहा  प्रमाणे  बशीतून  पिणे . ६) ...

आवाज बसणे

आवाज   बसणे  - - - - - कारणे ----- मोठ्याने  बोलणे /  ओरडणे,  गायन  करणे,  उष्ण / तिखट / तेलकट / तुपट / थंड  पदार्थ  वारंवार  खाणे,  वातावरण  बदल,  घशाला  सुज  येणे,  दही / श्रीखंड  जास्तच  खाणे  इ. उपाय ----- १)  वरील  कारणे  कमी  करा. २)  लवंग  किंवा  काळिमिरी  किंवा खडीसाखर  चोखावी. ३)  त्रिफळाच्या  काढ्याने  गुळण्या  करा. ४)  सकाळ  संध्याकाळ  गरम  दुध  +  हळद  +  खडीसाखर  मिक्स  करून  घ्या. ५)  चहा  प्या  –  पाणी  +  गुळ  +  वेलची  +  लवंग  +  तुळशी  पाने  +  दालचिनी  +  गवती  चहापात  इ. ६)  नियमित  उज्जायी  प्राणायाम  करा. घसा  टाईट  करा. ७)  हातपाय  घासा  व  प्रेस  करा. ८)  गरम  पा...

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...