Skip to main content

टाँन्सिल्स

टाँन्सिल्स  - - - - -

कारणे -----

१)  पोट  साफ  न  होणे.
२)  तेलकट  पदार्थ  जास्तच  खाणे.
३)  थंड  पाणी / थंड  पेय  पिणे
४)  वारंवार  ताप  येणे.
५)  जास्त  आइस्क्रीम  खाणे.
६)  उष्णतेची  सर्दी  होणे.

उपाय -----

१)  वरील  कारणे  कमी  करा.
२)  सुंठ  +  मनुका  +  गवती  चहा  +  दालचिनी  +  तुळशीची  पाने  +  खडीसाखर  यांचा  काढा  करून  गरम  गरम  प्या.
३)  गवती  चहा  +  पुदीना  पाण्यात  उकळवून  त्याचा  वाफारा  घशाला  द्या.
४)  दुध  +  हळद  रात्री  झोपताना  प्या.
५)  पाणी  +  मध  +  लिंबू  रस  +  थोडसं  मीठ  घालून  सरबत  प्या.
६)  उज्जायी  प्राणायाम  रोज  करा.  म्हणजे  घसा  टाईट  करणे.
तोंड  बंद  करून  आवाज  करत  आतमध्ये  हवा  ओढत  रहा.  शक्यहोईल  तेवढावेळ  थांबा़  नंतर  उजवी  नाकपुडी  बंद  करून  सर्व  हवा  डाव्या  नाकपुडीतून  सोडा.  असे  ५  वेळा  दोन  टाईम  करा.  हा  एक  जबरदस्त  उपाय  आहे.  घशाचे  सर्वच  आजार  लवकर  बरे  होतात.
७)  हातापायांचे  तळवे  मागुन  पुढून  प्रेस  करा.  घासा.
८)  कोमट  पाणी  +  मिठ  +  हळद  मिक्स  करून  गुळण्या  करा.
९)  सर्वच  उपाय  एकाचवेळी  करू  नका.
१०)  कोमट  पाणी  प्या.  पोट  साफ  ठेवा.
११)  नियमित  प्राणायाम  करा.  केव्हाच  टाँन्सिल्सचा  त्रास  होणार  नाही.

      #    आरोग्य   संदेश    #

टाँन्सिल्ससाठी  औषधाचा  घ्या  घोट,
मात्र   नियमित  साफ   होवू  द्या  पोट.

Comments

Popular posts from this blog

पायांच्या तळव्यांची आग होणे -

पायांच्या  तळव्यांची  आग  होणे  - - - - - कारणे  -- शरीरात  उष्णता  वाढणे,  आम्लपित्त  वाढणे,  पचनशक्ती  कमजोर  होणे,  मांसाहार  करणे,  पोट  साफ  नसणे.  जाग्रण  करणे.  इ. उपाय  -- १)  रात्री  झोपतेवेळी  पायांच्या  तळव्यांना  तुप  /  खोबरेल / तिळाचे  तेल   लावणे.  नंतर  काश्याच्या  वाटीने  घासणे.  तसेच  नाभीत  ( बेंबीत )  खोबरेल  तेल  घालणे. २)  नियमित  प्राणायाम  करा . सर्वच  आजार नष्ट  होतील. ३)  रोज  एक  चमचा  गुलकंद  खाणे . ४)  एक  कप  ताक  +  एक  चमचा  आवळापूड  +  थोडे  मीठ  मिक्स  करून  दोन  वेळा  पाच  दिवस  घेणे . ५)  सकाळी  एक / दोन  ग्लास  कोमट / गरम  पाणी  चहा  प्रमाणे  बशीतून  पिणे . ६) ...

आवाज बसणे

आवाज   बसणे  - - - - - कारणे ----- मोठ्याने  बोलणे /  ओरडणे,  गायन  करणे,  उष्ण / तिखट / तेलकट / तुपट / थंड  पदार्थ  वारंवार  खाणे,  वातावरण  बदल,  घशाला  सुज  येणे,  दही / श्रीखंड  जास्तच  खाणे  इ. उपाय ----- १)  वरील  कारणे  कमी  करा. २)  लवंग  किंवा  काळिमिरी  किंवा खडीसाखर  चोखावी. ३)  त्रिफळाच्या  काढ्याने  गुळण्या  करा. ४)  सकाळ  संध्याकाळ  गरम  दुध  +  हळद  +  खडीसाखर  मिक्स  करून  घ्या. ५)  चहा  प्या  –  पाणी  +  गुळ  +  वेलची  +  लवंग  +  तुळशी  पाने  +  दालचिनी  +  गवती  चहापात  इ. ६)  नियमित  उज्जायी  प्राणायाम  करा. घसा  टाईट  करा. ७)  हातपाय  घासा  व  प्रेस  करा. ८)  गरम  पा...

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...