आरोग्य विषयक सामान्य माहिती..
1.आपल्या देशात औषधी वनस्पतींचा खजिना आहे.आता आधुनिक काळात अशी सहज उपलब्ध होणाऱ्या औषधांकडे दुर्लक्ष होत आहे.
2.फ्रीजचे थंड पाणी बारा महिने पिणारे लोक आहेत. काही होत नाही असा गोड गैरसमज त्यांचा झालेला आहे. ह्या थंड पदार्थांचा मारा शरीरातील ऊब कमी करतो. नैसर्गिक ऊर्जा कमी होत जाते आणि आजाराला सुरवात होते.
3.आपली बदललेली जीवनपद्धती सुरळीत करणे हा आरोग्य विषयक समस्येवरचा पहिला उपाय आहे.
4.मन थार्यावर नसेल तर समोरची वस्तू असूनही दिसेनाशी होते. मनाची खिन्नता, सुन्नता ही जीवनरस आटवून टाकते.
5.पुरूषांच्या धूम्रपानामुळे न टिकणारी गर्भावस्था निर्माण होते आणि त्यामुळे गर्भपाताची शक्यता वाढते.
6.आचार अर्थात आचरण, प्रत्येकाच्या आचरणावर त्या व्यक्तीचे स्वास्थ्य अवलंबून असते.
7.प्राणायाम केल्यामुळे
चेहऱ्यावर तेज दिसेल
म्हातापरणी सुद्धा माणूस
हसत मुख दिसेल...
8.एक तास जेवणाआधी एक ग्लास पाणी प्यावे .जेवण करतांना आवश्यक वाटल्यास एक दोन घोट पाणी पिऊ शकता. जेवाणा नंतर एक दीड तासांनी दोन ग्लास पाणी प्यावे..
9.जेवताना पाणी पिणे ही नकळत जडलेली सवय असली तरीही यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणून जेवताना पाणी पिणे टाळा.
10.मुतखडयांचा उपचार आणि प्रतिबंध या दोन्ही दृष्टींनी भरपूर पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
11.जर तुम्हांला सतत पित्ताचा त्रास होत असेल तर जेवताना पाणी पिण्याची सवय हे देखील यामागील एक कारण असू शकते.
12.नैसर्गिकरीत्या स्त्री ही जास्त संवेदनक्षम व भावुक असते. तसेच स्त्रीची शारीरिक क्षमतासुद्धा नैसर्गिकरीत्या कमी असते. त्यामुळे या ताणतणावाचे परिणामसुद्धा तिच्यावर अधिक प्रमाणात होतात.
13.कामाचे विशिष्ट नियोजन केले आणि वेळच्या वेळी कामे पार पडली तर ताण विरहीत आरोग्याने जीवनाची प्रगती सुरक्षित होण्यास मदत होते.
कलेक्टेड इन्फर्मेशन..
गजानन गुरुजी..7775871809
चिकित्सक सल्ला अवश्य घ्यावा..
**********************************
1.आपल्या देशात औषधी वनस्पतींचा खजिना आहे.आता आधुनिक काळात अशी सहज उपलब्ध होणाऱ्या औषधांकडे दुर्लक्ष होत आहे.
2.फ्रीजचे थंड पाणी बारा महिने पिणारे लोक आहेत. काही होत नाही असा गोड गैरसमज त्यांचा झालेला आहे. ह्या थंड पदार्थांचा मारा शरीरातील ऊब कमी करतो. नैसर्गिक ऊर्जा कमी होत जाते आणि आजाराला सुरवात होते.
3.आपली बदललेली जीवनपद्धती सुरळीत करणे हा आरोग्य विषयक समस्येवरचा पहिला उपाय आहे.
4.मन थार्यावर नसेल तर समोरची वस्तू असूनही दिसेनाशी होते. मनाची खिन्नता, सुन्नता ही जीवनरस आटवून टाकते.
5.पुरूषांच्या धूम्रपानामुळे न टिकणारी गर्भावस्था निर्माण होते आणि त्यामुळे गर्भपाताची शक्यता वाढते.
6.आचार अर्थात आचरण, प्रत्येकाच्या आचरणावर त्या व्यक्तीचे स्वास्थ्य अवलंबून असते.
7.प्राणायाम केल्यामुळे
चेहऱ्यावर तेज दिसेल
म्हातापरणी सुद्धा माणूस
हसत मुख दिसेल...
8.एक तास जेवणाआधी एक ग्लास पाणी प्यावे .जेवण करतांना आवश्यक वाटल्यास एक दोन घोट पाणी पिऊ शकता. जेवाणा नंतर एक दीड तासांनी दोन ग्लास पाणी प्यावे..
9.जेवताना पाणी पिणे ही नकळत जडलेली सवय असली तरीही यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणून जेवताना पाणी पिणे टाळा.
10.मुतखडयांचा उपचार आणि प्रतिबंध या दोन्ही दृष्टींनी भरपूर पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
11.जर तुम्हांला सतत पित्ताचा त्रास होत असेल तर जेवताना पाणी पिण्याची सवय हे देखील यामागील एक कारण असू शकते.
12.नैसर्गिकरीत्या स्त्री ही जास्त संवेदनक्षम व भावुक असते. तसेच स्त्रीची शारीरिक क्षमतासुद्धा नैसर्गिकरीत्या कमी असते. त्यामुळे या ताणतणावाचे परिणामसुद्धा तिच्यावर अधिक प्रमाणात होतात.
13.कामाचे विशिष्ट नियोजन केले आणि वेळच्या वेळी कामे पार पडली तर ताण विरहीत आरोग्याने जीवनाची प्रगती सुरक्षित होण्यास मदत होते.
कलेक्टेड इन्फर्मेशन..
गजानन गुरुजी..7775871809
चिकित्सक सल्ला अवश्य घ्यावा..
**********************************
Comments
Post a Comment