Skip to main content

Posts

कफ व खोकला

कफ  व  खोकला  - - - - - उपाय  ----- १)  ज्येष्ठ  मधाचा  तुकडा  + २  काळीमिरी  +  थोडी  खडीसाखर  तोंडात  ठेऊन  लाळ  गिळत  राहावी.  दिवसातून  २/३  वेळा  करा. २)  एक  कप  गरम  गरम  पाणी  चहा  प्रमाणे  बशीतून  प्या. दिवसातून  २ / ३  वेळा. ३)  उज्जाई  प्राणायाम  (घसा  टाईट)  करा. ४)  हळद  +  मध  +  आलं  रस  घ्या. ५)  आम्लपित्त  होऊन  देवू  नका.  झाल्यास  आवळा  पदार्थ  /  काळी  मनुका  / आले  योग्य  प्रमाणात  खाणे. ६)  जास्त  आंबट,  तेलकट  पदार्थ  खाऊ  नका. ७)  एक  लवंग  चघळा. किंवा  बडीशेप  खा. ८)  प्राणायाम  व  अॅक्युप्रेशर  करा.  श्वास  रोखून  शारीरिक  हालचाली  करा. ९)  १  लवंग  +...

घरगुती उपाय

घरगुती उपाय पोट दुखणे पोटदुखी आमाशयातील किंवा वरच्या भागातील असल्यास व अजीर्ण हे कारण असल्यास ओवा, शोप, हिंग, गरम पाण्यात लिंबूरस, सोडा, आले, लसूण हे पदार्थ तारतम्याने वापरावे. सोसवेल इतपत गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे. ओटीपोटात किंवा पक्काशयात दुखत असल्यास खळखळून जुलाब होईल असा एरंडेल तेलाचा डोस किंवा त्रिफळा चूर्णाचा एक स्ट्रॉंग डोस घ्यावा. पोट फुगणे हिंग, हिंगाची लाही, सोडा, ओवा, आले, सुंठ, पादेलोण, लिंबाचा रस व गरम पाणी यातील योग्य ते पदार्थ वापरून पाहावे. बेंबीपाशी किंवा ओटीपोटाला एरंडेल तेल जिरवावे किंवा चोळावे. गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे. लंघन करावे (उपवास करावा) ब्लडप्रेशर वाढणे जर रक्तदाब वाढत असेल, तर शवासनात पूर्ण विश्रांतीत झोपून राहावे. पाठीचा, डोक्याचा जास्तीत जास्त भाग जमिनीला टेकेल असे झोपावे, सर्व स्नायू सैल सोडावेत, मीठ, साखर व जडान्न कटाक्षाने टाळावे, बेलाच्या पानाचा रस किंवा काढा घ्यावा. दुधी भोपळा, पडवळ, दोडका हे पदार्थ उकडून, पोट भरेल एवढे खावे. गोखरू किंवा सराटा उकळून ते पाणी प्यावे. ब्लडप्रेशर कमी होणे कोहळ्याचा किंवा उसाचा रस प्यावा. दूध, सा...

आवाज बसणे

आवाज   बसणे  - - - - - कारणे ----- मोठ्याने  बोलणे /  ओरडणे,  गायन  करणे,  उष्ण / तिखट / तेलकट / तुपट / थंड  पदार्थ  वारंवार  खाणे,  वातावरण  बदल,  घशाला  सुज  येणे,  दही / श्रीखंड  जास्तच  खाणे  इ. उपाय ----- १)  वरील  कारणे  कमी  करा. २)  लवंग  किंवा  काळिमिरी  किंवा खडीसाखर  चोखावी. ३)  त्रिफळाच्या  काढ्याने  गुळण्या  करा. ४)  सकाळ  संध्याकाळ  गरम  दुध  +  हळद  +  खडीसाखर  मिक्स  करून  घ्या. ५)  चहा  प्या  –  पाणी  +  गुळ  +  वेलची  +  लवंग  +  तुळशी  पाने  +  दालचिनी  +  गवती  चहापात  इ. ६)  नियमित  उज्जायी  प्राणायाम  करा. घसा  टाईट  करा. ७)  हातपाय  घासा  व  प्रेस  करा. ८)  गरम  पाण्यातून  ओव...

पायांच्या तळव्यांची आग होणे -

पायांच्या  तळव्यांची  आग  होणे  - - - - - कारणे  -- शरीरात  उष्णता  वाढणे,  आम्लपित्त  वाढणे,  पचनशक्ती  कमजोर  होणे,  मांसाहार  करणे,  पोट  साफ  नसणे.  जाग्रण  करणे.  इ. उपाय  -- १)  रात्री  झोपतेवेळी  पायांच्या  तळव्यांना  तुप  /  खोबरेल / तिळाचे  तेल   लावणे.  नंतर  काश्याच्या  वाटीने  घासणे.  तसेच  नाभीत  ( बेंबीत )  खोबरेल  तेल  घालणे. २)  नियमित  प्राणायाम  करा . सर्वच  आजार नष्ट  होतील. ३)  रोज  एक  चमचा  गुलकंद  खाणे . ४)  एक  कप  ताक  +  एक  चमचा  आवळापूड  +  थोडे  मीठ  मिक्स  करून  दोन  वेळा  पाच  दिवस  घेणे . ५)  सकाळी  एक / दोन  ग्लास  कोमट / गरम  पाणी  चहा  प्रमाणे  बशीतून  पिणे . ६) ...

तेलकट त्वचेसाठी फेसपॅक

तेलकट त्वचेसाठी फेसपॅक : तुमची त्वचा तेलकट असेल तर एक चमचा लिंबाचा रस घेऊन त्यात गुलाब पाणी आणि पुदिन्याची पेस्ट मिसळून तासभर भिजत ठेवा. नंतर या पॅकला चेहर्‍यावर लावून 20 मिनिटाने धुऊन टाका. या फेसपॅकमुळे चेहर्‍याचा तेलकटपणा दूर होतो. त्वचा उजळविण्यसाठी थोडी कणीक घेऊन त्यात एक चमचा संत्र्याचा रस, एक चमचा मध व गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर व मानेवर लावून 10 मिनिटांनी कोमट पाण्याने धुऊन टाका.

जेवण न जाणे

आयुर्वेद मात्रा : जेवण न जाणे (अरूची) आयुर्वेदानुसार, ऋतुबदलामुळे पचनशक्ती कमी होते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होत नाही. न पचलेल्या आहाराच्या रसामुळे जेवण जात नाही. वैद्य सदानंद सरदेशमुख –    असे का होते? –    आयुर्वेदानुसार, ऋतुबदलामुळे पचनशक्ती कमी होते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होत नाही. न पचलेल्या आहाराच्या रसामुळे जेवण जात नाही. –    उपाय काय? –    ’सकाळी रिकाम्या पोटी सुंठ व मिरे यांचे चूर्ण घ्यावे. –    ’दुपारी व रात्री जेवणापूर्वी आल्याचा छोटा तुकडा व सैंधव मीठ चघळून खावे. –    ’जेवणानंतर गोड व ताजे ताक प्यावे. त्यात जिरे व मिरे पूड टाकावे. रात्री त्रिफळा चूर्ण घ्यावे. –    ’आले, लसूण, पुदिना यांची चटणी खावी. –    यामुळे काय होते? –    पचनशक्ती सुधारते –    इतर काळजी काय घ्यावी? –    ’शक्यतो लंघन (न जेवणे) करावे. –    ’हलके व उकडलेले पदार्थ खावेत / तळलेले पदार्थ टाळावेत. –    ’फिरणे व व्यायाम सुरू ठेवावा. ...

ध्यान करण्याचे फायदे

ध्यान करण्याचे फायदे (Benefits of Meditation in Marathi)  आपण मन:शांती, आनंद, आरोग्य, अधिक शक्ती, सुधारित नाते-संबंध, आणि परीपूर्ण जीवन शोधात आहात का? तुम्हाला तणाव मुक्त आणि चिंतामुक्त व्हायचे आहे का? ध्यान केल्याने तुम्हाला हे सर्व फायदे आणि बरंच काही मिळू शकतात.  तुमच्या शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. ध्यानामुळे मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आराम जितका जास्त गहन, तुमचे काम तितकेच जास्त गतिशील. ध्यानामुळे तणावमुक्ती ध्यानाचे दोन महत्वपूर्ण फायदे आहेत : • तणावाला आपल्या शरीर-मन प्रणालीमध्ये येण्यापासून प्रतिरोध • आपल्या शरीर-मन प्रणालीमध्ये असलेला तणाव बाहेर काढून टाकायला मदत हे दोन्ही फायदे आपल्याला एकाच वेळी मिळतात व ते आपल्याला टवटवीत आणि आनंदी ठेवतात. ध्यानाचे शारीरिक फायदे ध्यानामुळे आपल्या शरीर प्रणालीमध्ये बदल घडतात आणि शरीराच्या प्रत्येक कणात अधिक प्राणशक्ती भरली जाते. ह्याचाच परिणाम म्हणजे  आपल्याला अधिक आनंद व शांती मिळते आणि उत्साह वाढतो. ध्यानामुळे शारीरक स्तर...